वदली मम जाया..
बहुत केली व्यंजने मी
उठा ना हो खाया..
ऐकोनी ते शब्द प्रेमळ
मी अचंबित झालो
फेकून देऊन पांघरुणाते
मी ताडकन उठलो
करून वेगे दंतधावन
मी वेगे तयार झालो
पटकन जाऊन पाटावर
मी खाया बसलो..
अन वेगे मुख
अनय.. लोक करतात राधे राधे पण त्या अनयच काय दुःख त्याचे मूक अनावर कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...
No comments:
Post a Comment