वदली मम जाया..
बहुत केली व्यंजने मी
उठा ना हो खाया..
ऐकोनी ते शब्द प्रेमळ
मी अचंबित झालो
फेकून देऊन पांघरुणाते
मी ताडकन उठलो
करून वेगे दंतधावन
मी वेगे तयार झालो
पटकन जाऊन पाटावर
मी खाया बसलो..
अन वेगे मुख
कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी.. बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...
No comments:
Post a Comment