Ad

Sunday, 28 February 2021

सावरकर स्वातंत्र्यवीरच...

सध्या सावरकरांविषयी ते माफीवीर होते म्हणून टीका केली जाते.ज्याने कोणी हा शब्द शोधून काढला त्याच्या अकलेची कीव करावी अशी वाटते. पण यात नवीन असे काही नाही.सध्या प्रखर राष्ट्रवादी नेत्यांचे चारित्र्यहनन चालू आहे. आणि हे एक अजेंडा ठरवून केले जात आहे.

वरवर पाहता ते इतिहास संशोधन वाटेल, पण हे सगळे पूर्वनियोजित असते .जनमानसात स्थान मिळालेल्या ऐतिहासिक व्यक्तींचे चारित्र्यहनन करायचे ठरले की प्रथम त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास करायचा त्यातून चुकीचे अर्थ काढून त्याचा प्रसार वेगाने करायचा 
     

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...